मुल तालुक्यात एकीकडे पावसाने दडी मारली आणीं शेतकरी हतबल झाला आहे,मुल तालुक्यातील काही गावे जसे फिस्कुटी विरई,चीचाळा,हळदी ताडाळा,दहेगाव,भेजगावं हे गावे सिंचाण्याच्या भरवष्यावर आपले धान्य जगवितात,आणि आपली उपजीविका भागवतात,परंतु सुरुवातीला पाऊस आला आणि मग अचानक मुल तालुक्यात पावसाने दडी मारली,शेतकरी हवालदिल झाला,त्यात शेतकऱ्याना आपल्या हकाच माणूस संदीप गीऱ्हे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर यांना भ्रमणध्वनी द्वारे फिस्कुटि येथील माजी सरपंच अनिल लेनगुरे यांनी संपर्क केला,शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गी यांनी दीं.13/7/2024 रोजी थेट फिस्कूटी हा गाव गाठून तेथील शेतक्र्यांशी संवाद साधून शेतकर्यांची परिस्थिती सामजून घेत सिंचन विभागाचे अधिकारी यांचे शी भ्रमणध्वनी द्वारे त्वरित संपर्क केला आणि त्यांना अल्टिमेट दिला की शेतकरयांना गोसी खुर्द प्रकल्पाचं पाणी सोडले नाही तर शिवसेना स्टाईल नी आंदोलन करण्यात येईल,आणि याची सर्वस्व जबाबदारी आपली राहील अस ठणकावून सांगितले असता आज दिनांक 15/7/2024 रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गीऱ्हे यांनी आपला ताफा शेकर्यां सोबत घेऊन सिंचाई विभाग सावली येथे घेऊन जात असताना सींचाई विभाग कार्यालयातून संपर्क केला की आपली मागणी रास्त आहे आणि शेतकर्यांचा प्रश्न मार्गी लागला असून 18/7/2024 ते 25/4/2024 दरम्यान शेतकऱ्यानं सिंचनाची सुविधा देण्यात येईल,प्रत्येक शेतकरयांना पाणी पुरवठा करण्यात येईल अस माहिती मिळाली असता.!
शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गीऱ्हे यांचे सर्व आभार गावातील फिसकुटी,विरई,चिचाळा, तडाऴ,हळदी,गावातील जनतेनी मनापासून आभार मानले।।।
80 टक्के समाज कारण 20 टक्के राजकरण हेच शिवसेनेचे ध्येय धोरन या तत्वावर मि काम करत राहील असे आपल्या प्रतिनिधिशी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ यानी व्यक्त केले..