[ad_1]
शेतीत होणारे प्रचंड नुकसान यामुळे उदर्निवाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याच नैराश्यातून शेतकऱ्यांनी सरकाराला गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे.
Updated: Mar 7, 2023, 06:04 PM IST

गाव विकण्यासाठी माळवाडी येथे पार पडली शेतकरी आणि महिलांची बैठक
[ad_2]




