[ad_1]
Maharashtra Political Crisis : राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट महत्त्वपूर्ण निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलं आहे. दुसरीकडे जर निकालानंतर 16 आमदार अपात्र ठरले तर सरकारचं भवितव्य काय असा प्रश्न विचारला जात आहे.
[ad_2]




