spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraMaharashtra Farmers: कृषी सहाय्यकाच्या हलगर्जीपणामुळे 4 लाखांचे नुकसान; टोकाचे पाऊल उचलण्याचा शेतकऱ्याचा...

Maharashtra Farmers: कृषी सहाय्यकाच्या हलगर्जीपणामुळे 4 लाखांचे नुकसान; टोकाचे पाऊल उचलण्याचा शेतकऱ्याचा निर्णय

[ad_1]

लालफितीच्या कारभारात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या फाइल्स टेबलाखालून काही मिळाल्याशिवाय समोर ढकलल्या जात नाहीत, परिणामी याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. असाच एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातल्या बायगाव येथील शेतकऱ्या सोबत घडला आहे. 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे