spot_img
Wednesday, April 22, 2026
HomeMaharashtraमुंबईकरांनो पाणी जपून वापरा! शनिवारपासून १० टक्के पाणीकपात

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! शनिवारपासून १० टक्के पाणीकपात

[ad_1]

Water Cut in Mumbai: मुंबईत (Mumbai) पावसाने (Rain) हजेरी लावली असली तरी धरणक्षेत्रात मात्र अपेक्षित पाऊस झालेला नाही. याचा फटका आता मुंबईकरांना बसत असून पाणीकपातीचा (Water Cut) सामना करावा लागणार आहे. 1 जुलैपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. धरणात सध्या फक्त 26 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 
 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे