[ad_1]
नवी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 13 श्रीसदस्यांचा मृत्यू. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्याभरातील लाखो श्रीसदस्य या सोहळ्याला उपस्थित होते.
Updated: Apr 17, 2023, 05:11 PM IST
[ad_2]




